Tuesday, June 11, 2013

मुलींच्या मते

मुलींच्या मते

सगळी मुलं,हि टपोरी फसवणारी,आणि खोटारडी
पण सगळीच मुलं वाईट नसतात...!!
मुलींना Hurt
झालं,की त्या ढसाढसा रडतात,पण
त्यांना काय माहित मुलं Hurt
झाल्यावर,तोंडावर दु:ख न
दाखवता कुठेतरी एकांतातनायतर
रात्री अंथरुणात
रडतात.....जिच्यावर प्रेम
असतं,तिला सुखी ठेव रे
देवा,अशीच
देवाला प्राथना करतात.....पण
मुलींना मात्र मुलं वाईटच
दिसतात...!!प्रेयसीच्या समोर
शान वाढावी म्हणुन,किती झोल
करतात,मात्र तिने
धोका दिल्यावर,मित्रांकडुन
घेतलेलं
उसणंचफेडतअसतात.....आईबापापेक्ष­
ा जास्त,आपल्या Gf
च ऐकतात,आणी मुलींना वाटतं
मुलं वाईट असतात...!!जिवापाड
प्रेम
करतात,आणी काहिही करायला तयार
असतात,पण साला कायतरी चुक
काढुन,सगळा आत्मविश्वासंच
संपवतात.....स्वतः निट अभ्यास
करुन,चांगले गुण मिळवतात,पण
मी फक्त टाईमपास करत होते
आसंम्हणुन,त्याच्या अभ्यासाची वाट
लावतात.....कारण
त्यांना वाटतं,सगळी मुलं
सारखीच असतात...!!मुलीच लग्न
करायला घेतल्यावर,Bf ला नकार
देऊन सगळा दोष त्यालाच
देतात,पण त्यांना काय माहित
जिच्यासोबत
लग्नकरणारआहोत,तीला खुश
ठेवण्यासाठि किती धडपडत
असतात.....आणी त्यांना वाटतं,सगळी मुलं
वाईट असतात...!!
आयुष्याची राखरांगोळी करुनजेव्हा,त्या
मुली जातात
तेव्हा,तिची बदनामी होवु नये
म्हणुन,सगळं मुकाट्याने सहन
करतात.....आणि त्यांना वाटतं,सगळी मुलं
वाईट असतात...!!ती गेली त जाउ
दे दुसरी शोधु,असं फक्त
मित्रांच्या तोंडावर
म्हणतात,पण एकांतात बसुन
तिच्या आठवणीत
रडतात,आणि कोणि पाहिल्यावर"काय
नाय रे
डोळ्यातकचरा गेला म्हणुन
पाणि आलं"असंम्हणनारी मुलंच
असतात.....आणी मुलींना वाटतं,सगळी मुलं
वाईट असतात.....खरंतर १००
मधुन,७५ मुलं वाईट आसतात,पण
या ७५ मुलांची वाट
लावुन,त्यांना तसं
वागायला मुलीच भाग
पाडतात.....आणि त्यांना वाटतं,मुलं
वाईट आसतात....!!
कधीतरी मुलांच्या भावना,खरया मनाने
समजून घ्या,कारण,
हाताची पाची बोटं
सारखी नसतात,आणि सगळीच मुलं
वाईट नसतात